ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधू मंगेश कर्णिक यांनी सध्या सुरु असलेल्या राजकारणावर भाष्य केलं आहे. त्यांनी सध्या राजकारणावर नाराजी व्यक्त केली आहे. कोरोनापेक्षा राजकारण भयंकर असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं आहे. राजकारण भयंकर आहे, कोरोनावर मात केली आपण, पण राजकारणावर मात करणे शक्य नसल्याचे मधू मंगेश कर्णिक म्हणालेत.
You Might Be Interested In
- गुरू नानकजींपुढे अकोल्यातील भाविक नतमस्तक
- बालचित्रकारांनी साकारली वैदर्भीय काव्य नक्षत्रमाला
- नव्या शिक्षण नितीतून मराठी ही ज्ञान व्यवहाराची भाषा होणार : फडणवीस
- ६८व्या विदर्भ साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. वि. स. जोग
- विदर्भ साहित्य संघाच्या ‘ग्रंथसहवास’चा वार्षिक वाचक मेळाव्याला प्रतिसाद
- साहित्यकारांनी समाजात शाश्वत मूल्ये रुजवावीत : कथाकथनकार आप्पासाहेब खोत
Post Views: 24